Monday 22 July 2013

उत्पात पुन्हा मातले ! बडव्यांची भडवेगिरी!!

-प्रा ऱविन्द्र तहकिक, मुख्य संपादक अपाविमं.  

पंढरपूरचा आषाढी एकादशी सोहळा नुकताच पार पडला . विठोबाच्या 
दर्शनाला आलेले खेड्यापाड्यातील भाविक भक्त आपापल्या घरोघरी 
परतले . परंतु या सगळ्या गडबडीत दोनदिवस आधी  रामदेव बाबा नावाचा एक भगवा भडवा वारीत घुसला होता . विठ्ठलाशी , माउली 
तुकोबांच्या पालख्यांशी किंवा दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्याशी 
या डूचक्या पळपुट्या आर्धनारी नटेश्वराला काही देणे घेणे नव्हते . 
याला तेथे जाऊन वारकऱ्याचा बुद्धीभेद करून महाराष्ट्र शासनाचे 
अंधश्रध्धा विधेयक हाणून पाडायचे होते . त्याच साठी वा ना उत्पात 
नावाच्या पंढरपुरी भडव्याने ( होय , भडव्यानेच ! बडवे हा मुळ भडवे या शब्दाचा सुभ्रंष आहे , हा मराठीतला एकमेव सुभ्रंष.  बाकी सगळे अपभ्रंष!)
या हरामदेव बाबाला बोलाऊन घेतले होते .           
   हरामदेव बाबानेच वारकरी मंडळाचे अध्यक्ष आणि पालखी सोहळ्याचे 
मानकरी यांचा बुद्धिभेद करून हे विधेयक वारकर्यांच्या विरोधात असल्याचे खूळ या मंडळीच्या  डोक्यात घातले . वास्तविक हा सगळा बनाव बामणाच्या भट भिक्षुकीच्या धंद्याला वाचवण्यासाठी होता . 
वारकरी संप्रदायात मुळात कोणत्याच   अंधश्रध्धा नाहीत . वारकरी संप्रदायाची प्रेरणाच   धर्मातील अंधश्रध्धा निर्मुलन ही आहे.  व्रत वैकल्ये
पूजा पाठ , विधी आदी गोष्टी वारी किंवा पंढरपुरात होतच नाहीत , त्या होतात बामणांनी ठिकठिकाणी उघडलेल्या देवळे आणि तीर्थे नावांच्या 
होलसेल मोल्स किंवा गावागावात सत्यनारायण , अभिषेक वैगैरे  रिटेल दुकानात. ते बंद पडले तर बामणांची कमाईच बंद पडेल . म्हणूनच 
नागपूरच्या संघोट्यानि हरामदेवाला वा ना उत्पाताच्या मदतीला पाठवून 
 भोळ्या भाबड्या वारकर्यांना वाटेत गाठले आणि अंधश्रध्धा निर्मूलन
विधेयक हे धर्म संकट असल्याचा कांगावा केला . 
       वारकरी हरामदेवाच्या बोलण्याला भुलले आणि विधेयक मांडू नका 
नाहीतर दिंड्या आहे तिथेच उभ्या करू असा निरोप दिला . असला अडेलतट्टू आणि धार्मिक भावनाचा आधार घेवून ब्ल्याकमेल करण्याचे
कारस्थान फक्त बामनच करू शकतात . वास्तविक या विधेयकात वारकरी संप्रदायाला  अडचणीचा ठरू शकेल असा एकही मुद्दा नाही . 
आहेत ते नागबली नारायण बळी , पूजा विधी , अभिषेक , धर्माच्या नावाखाली दान दक्षिणा गोळा करण्याच्या उद्योगाला आळा घालणारे आणि नरबळी जादू टोणा अघोरी विद्या भानामती इत्यादी गोष्टीना प्रतिबंध घालणारे मुद्दे . यावर वारकर्यांना आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही , संत तुकाराम ,एकनाथ , गाडगेबाबा आदी संतानी याच बाबतीत तर प्रबोधन केले . 
        उत्पात ( भडवे ) आणि हरामदेव बाबा  जर पुन्हा कर्मकांडाचे समर्थन करण्यासाठी वारकर्यांचा दबावगट म्हणून वापर करत असतील तर 
हा संत विचाराला पुन्हा कर्मकांडाला बांधण्याचा डाव आहे , आणि हा महाभयानक डाव संतानी सांगितलेल्या परिवर्तनवादी विचारधारेवर ( वारकरी संप्रदायावर ) विश्वास असणार्या प्रत्येकाने हाणून  पाहिजे . 
वारकरी तसेच बहुजन मराठी माणसाने उत्पात -भडव्यांच्या भूलथापाना 
बळी पडू नये  साठी त्यांना या मागचा संघोट्याचा बामणी  कुटिल कावा 
 समजाउन सांगण्याची गरज आहे .

No comments:

Post a Comment