Wednesday 11 December 2013

बापूखानाला मदत करणारा नागोजी पंडित

श्रीमंत कोकाटे, (शिवचरित्राचे अभ्यासक, संशोधक)


बापूखान हा आदीलशहाचा पन्हाळ्यावरील किल्लेदार होता. पन्हाळा जिंकण्यासाठी
शिवरायांनी कोंडाजी फर्जंद यांना पाठविले. कोंडाजींनी बापूखानावर हल्ला केला त्या प्रसंगी नागोजी
पंडित नावाचा ब्राह्मण आदीलशहाच्या पदरी बापूखानाचा मदतनीस म्हणून काम करत होता.
बापूखानाचा पराभव झाल्याचे समजल्याबरोबर नागोजी पंडित पळाला. चरायला पुढे आणि मरायला
मागे त्याला पंडित म्हणतात. पैसा आणि पदासाठी ब्राह्मण कोणशीही तडजोडी करतात व देशात दंगली
घडवितात.

शिवरायांच्या राज्याभिषेकाला हिंदूधर्माचा उर्फ ब्राह्मणधर्माचचा विरोध
मोगल, आदीलशहा, इंग्रज आणि पोर्तुगाल यांच्या जोखडातून देशबांधवांना मुक्त केल्यानंतर
शिवरायांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. परकीय सत्ता राजांना शहाजीराजे या जहागीरदाराचा बंडखोर
पुत्र समजत. तर ब्राह्मण राजांना राजा मानावयास तयार नव्हते. इतर राजांशी तह-वाटाघाटी करताना
अडचणी येत. या अडचणी दूर करण्यासाठी व बहुजन देखील स्वत:चे स्वतंत्र राज्य व राजा निर्माण करु
शकतात. हा आत्मविश्वास निर्माण करुन हजारो वर्षाची गुलामगिरी संपविण्यासाठी शिवरायांनी
राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. शिवरायांनी राज्याभिषेकाची घोषणा केल्याबरोबर राजांना
हिंदू धर्माने कडाडून विरोध केला.

आता हिंदू धर्म म्हणजे काय? हे समजून घेणे महत्वाचे आहे.  हिंदू धर्माचे मुळचे नांव वैदिक धर्म आहे.
वेद हे हिंदू धर्माचे धर्मग्रंथ आहे. जे वेद ब्राह्मण सोडून इतरांना वाचण्यास बंदी होती. वैदिक धर्मालाचा
पुढे ब्राह्मणधर्म असे ही म्हटले जाऊ लागले. संपुर्ण बहुजनांचे सर्व क्षेत्रातील नेतृत्व करण्यासाठी
ब्राह्मणांनी ब्राह्मणधर्म या नावाचा त्याग केला व हिंदू हे नांव धारण केले. आज जो हिंदूधर्म. हा मुळचा
ब्राह्मणधर्म-वैदिक धर्म आहे. म्हणूनच हिंदूधर्माच्या कोणत्याही ग्रंथात हिंदू या शब्दाचा उल्लेख नाही.
पण वेद, वैदिक, ब्राह्मण हे उल्लेख सर्वत्र सापडतात. हिंदू धर्मातील प्रमाणभूत ग्रंथ ब्राह्मणांनी लिहिलेले
आहेत. त्यामुळे ते ब्राह्मणांच्या फायदाचे व बहुजनांची बदनामी करणारे आहेत. हिंदूत्व म्हणजे खरे
ब्राह्मणत्व आहे. हिंदूत्वासाठी जोशी, कुलकर्णी, देशपांडे, भिडे, ठाकरे, एकबोटे कधीच मरत नसतात. पण
हिंदूत्वाच्या नावांखाली जेंव्हा सत्ता येते तेंव्हा सर्व मुख्य जागा ब्राह्मण बळकावतात. मरायला मराठे
आणि चरायला मनुवादी सराटे म्हणजेच हिंदूत्व होय. हिंदू ही परकीयांनी पराभूत भारतीयांना
दिलेली उपाधी आहे. हिंदू याचा अर्थ दास, गुलाम आणि पराभूत! म्हणून औरंगजेबाने जेंव्हा
भारतीयांना जिझिया कर सुरु केला तेव्हा ब्राह्मणांचे एक शिष्टमंडळ औरंगजेबाला जाऊन भेटले आणि
म्हणाले, आम्ही जिझिया कर भरणार नाहीत तेव्हा औरंगजेबाने विचारले, का? तेव्हा ब्राह्मण म्हणाले
आम्ही भारतीय नाही. आम्ही देखील तुमच्यासारखे परदेशातून आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही
भारतीय म्हणजेच हिंदू नाही. फार तर आम्ही तुम्हाला जिझिया कर हिंदूकडून वसूल करुन देतो! म्हणजे
पहा, ज्या ब्राह्मणांनी आपल्या पूर्वजांकडून जिझिया कर वसुल करुन मोगलांना दिला. तेच ब्राह्मण आज
हिंदूत्वाचे ठेकेदार आहेत. ते नेहमी आपल्यापुढे येऊन म्हणतात गर्व से कहो हम हिंदू है! म्हणजे गर्व से
कहो हम पराभूत है। दास है। गुलाम है। हे आपल्याला म्हणायला लावतात.
म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. हिंदू धर्म हे बिनडाचे पिचके गाडगे आहे. हिंदूधर्म हे एक भटी गौडैडबंगगाल आहे. बहुजुजनांनना फसविणारा धर्म म्हणजे हिंदूधर्म
आहे. बहुजुजनांनना लुटुटणासाठी हिंदू धर्माततील मंददीरांचचा नंबर पहिला आहे. हिंदू धर्माततील पुराणं म्हणजे शौचैचकूपूप (संडास) आहे. बहुजुजनांनना गुलुलाम करण्यासाठी हिंदू धर्मात भटांनी अनेकेक ग्रंथ लिहिले. (संदर्भ- देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे) तात्पर्य हिंदूत्व म्हणजे ब्राह्मणत्व आहे. ज्यावेळेस आपण खरी सत्ता मिळवतो. तेंव्हा हिंदूत्त्ववादी म्हणजेच ब्राह्मण ती सत्ता वापरण्यास विरोध करतात.
शिवरायांनी राज्याभिषेकाची घोषणा करताच सर्व ब्राह्मणांनी शिवरायांना शूद्र म्हणून विरोध
केला. "परशूराम नावाच्या ब्राह्मणांने पृथ्वीवरील सर्व क्षत्रिय २१ वेळा ठार मारलेले आहेत. त्यामुळे
एकही क्षत्रिय शिल्लक नाही. ब्राह्मण सोडून सर्वजण शूद्र आहेत. शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही."
अशी ओरड करणाऱ्या ब्राह्मणांनी मुस्लिम राजाला विरोध केला नाही. याउलट मुस्लिमांच्या दरबारात ब्राह्मण
अधिका-यांचा भरणा होता. म्हणजे मुस्लिमांना आनंदाने राज्य करु देणारे ब्राह्मण शिवरायांच्या विरुद्ध
एकजात उठले. तेव्हा शिवरायांना वाटले, सर्व ब्राह्मणांनी विरोध केला तरी सहकारी मित्र असणारे
मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो इ. ब्राह्मण मित्र मंत्री सहकार्य करतील. पण राजांचा अपेक्षाभंग झाला.
मोरोपंत पिंगळे भर दरबारात राजांना म्हणाला, तुम्हा शूद्र मराठ्यांच्या हाताखाली आम्ही ब्राह्मणांनी
कसे काम करावे? सहकारी असणा-या ब्राह्मणांनी देखील शिवरायांना तोंडावरच विरोध केला. म्हणजे
ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो. हे सर्व पंताने दाखवून दिले. ब्राह्मण मित्र जरी असला तरी आणीबाणीचा
प्रसंग येताच ब्राह्मण पाठीत खंजीर खुपसतो. हे मोरोपंताने दाखवून दिले. सर्व ब्राह्मणांनी शिवरायांना
त्रास द्यायला सुरुवात केली. ज्या शिवरायांनी सर्व ब्राह्मण सहका-यांना जिवापाड जपले, संकटसमयी
प्रत्येकाला मदत केली. तेच ब्राह्मण शिवरायांशी वै-यासारखे वागु लागले. स्वराज्यातील व बाहेरील
सर्व ब्राह्मण एक झाले. म्हणजे ब्राह्मण कोणत्याही गटात, पक्षात, संघटनेत, संस्थेत, पंथात असले तरी
आतून सर्व ब्राह्मण एक असतात. हे राज्याभिषेकप्रसंगी सिद्ध झाले. परदेशातून आलेल्या ब्राह्मणांनी
स्वत:च्या हितासाठी लिहिलेल्या बनावट पोथ्या-पुराणांचा आधार घेऊन शिवरायांच्या राज्याभिषेकाला
विरोध केला. शिवरायांच्या राज्याभिषेकाला धर्मसंहिता व पुरोहितच मिळू द्यायचा नाही असा चंग
देशातील सर्व ब्राह्मणांनी बांधला. तरीदेखील राज्याभिषेकाचा निर्णय राजांनी ठामपणे घेतला.

अशा प्रकारे शिवरायांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणधर्माने म्हणजेच हिंदू धर्माने कडाडून विरोध
केला. आणि वरुन शिवरायांना हिंदू धर्मरक्षक, हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हटले जाते. ही शिवरायांची
कू्र चेष्टा आहे. ज्यांनी विरोध केला. त्यांचे राज्य राजांना अपेक्षित असेल का? शिवरायांचा हिंदू, हिंदवी, याचेशी अजिबात संबंध नाही. शिवचरित्रात कोठेही हिंदू  हिंदवी आणि हिंदूत्व याचा उल्लेख
नाही. शिवरायांचा वापर करण्यासाठी नंतर ते शिवचरित्रात घुसडण्यात आले. शिवरायांनी बहुजनांचे
स्वराज्य निर्माण केले. शिवाजीराजे जर हिंदूत्वासाठी लढले, तर मग हिंदुंनी राज्याभिषेकाला विरोध का
केला? राज्याभिषेकाला सर्व ब्राह्मणांनी विरोध केला तेंव्हा सर्व बहुजन समाज शिवरायांच्या पाठीशी
उभा राहिला. सर्व मराठे देखील शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. एकही मराठा राजांच्या
विरोधात नव्हता. म्हणजे यापुर्वी शिवरायांना ज्या मराठ्यांनी विरोध केला तो अज्ञानामुळे केला.
रामदासाचे ऐकून केला.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

No comments:

Post a Comment